सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

१ ऑक्टोबर या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई येथे भाजपच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

Sudarshan MH
  • Oct 2 2024 12:49PM

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. १ ऑक्टोबर या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई येथे भाजपच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी अमित शहा म्हणाले, ‘‘जे सरकार काम करते, ते जिंकते. त्यामुळे कोणत्याही सर्व्हेचा विचार न करता जोमाने कामाला लागा. या वर्षी महायुतीचे सरकार येईल. वर्ष २०२९ मध्ये महाराष्ट्रात एकट्या भाजपची सत्ता येईल.’’

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार