गृहमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील सर्वच पाकिस्तान नागरिक सापडले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.