गोहत्या प्रकरणी वारंवार गुन्हे नोंद झाल्यास मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा
आ. संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ससाणेनगर भागात घडलेल्या वाद, मारहाण, त्यातून मृत्यू होणे, तसेच तेथील कुरेशी कुटुंबियांची दहशत, यासंबंधी लक्षवेधी सूचना विचारली होती. त्यावरील उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते.